भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया
सगळ्यांच सतत ‘ते’ एकच कारण का?, गावस्करांनी भारतीय खेळाडूंबाबत दर्शवली चिंता
क्रिकेट खेळात खेळाडूंना अनेक दूखापतींना सामोरे जावे लागते. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे भारताचा २०२०-२०२१चा ऑल्ट्रेलिया दौरा. त्या दौऱ्यावर भारताच्या तब्बल १२-१३ खेळाडूंना दुखापतीला तोंड देत....
एकवेळ अशी आलेली की, रिषभ पंतने मित्र आणि कुटुंबियांशी सोडले होते बोलणे, वाचा कारण
दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार आणि भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने २०२०-२१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत खुलासा केला आहे. तो दौरा त्याच्यासाठी टर्निंग पाॅइंट होता,....







