भारताच्या पराभवाची जबाबदारी
‘तुझ्यामुळे भारत विश्वचषक जिंकत नाहीये’, ट्रोलरने आकाश चोप्राला केले ट्रोल, म्हणाला, ‘मी घेतो जबाबदारी’
सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्याचा मान भारतीय संघाने मिळवला होता. मात्र, बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाने अंतिम सामन्यात 209 धावांनी पराभवाचं पाणी पाजत....






