भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया
ती अजरामर खेळी झाली नसती तर गांगुली कधी क्रिकेटर म्हणून दिसलाच नसता
भारताचा माजी दिग्गज फलंदाज व्हिव्हिएस लक्ष्मणसाठी इडन गार्डन, कोलकता येथे 2001 मध्ये केलेली 281 धावांची खेळी खास ठरली होती. पण हीच खेळी त्यावेळीचा भारताचा ...
पंत फक्त बडबड करत नाही तर हा मोठा इतिहासही घडवतो
मेलबर्न। भारताने आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात १३७ धावांनी विजय मिळवला आहे. याबरोबरच चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ ...
असा आहे बहुचर्चित बॉक्सिंग डे कसोटीचा इतिहास…
बुधवार, 26 डिसेंबरपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. हा सामना बॉक्सिंग डे कसोटी म्हणून बहुचर्चित आहे. या बॉक्सिंग डे ...
मेलबर्न कसोटीआधी रविवारपर्यंत टीम इंडियाच्या सरावाला सुट्टी…
भारतीय संघ सध्या आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर असून त्यांचा आॅस्ट्रेलिया विरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने तर दुसरा सामना आॅस्ट्रेलियाने ...
पर्थ खेळपट्टीवरुन भारत-आॅस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूंमध्येच झुंपली भांडणे
आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात पर्थ येथे आॅप्टस स्टेडीयमवर 14-18 डिसेंबर दरम्यान दुसरा कसोटी सामना पार पडला होता. या सामन्यात आॅस्ट्रेलियाने 146 धावांनी विजय मिळवत ...
यष्टीरक्षक रिषभ पंतने फक्त २ सामन्यात घेतले तब्बल १५ झेल
पर्थ। भारताचा आॅस्ट्रेलिया विरुद्ध आॅप्टस स्टेडीयम, पर्थ येथे दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात आॅस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसाखेर दुसऱ्या डावात 4 बाद 132 धावा केल्या ...
विराटला शत्रू नव्हे, मित्र बनवा; हा अजब सल्ला दिला आहे आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने
डिसेंबर महिन्याच्या 6 तारखेपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मधील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरूवात होत आहे. यातच अनेक माजी ऑस्ट्रेलिया आणि भारत संघाचे क्रिकेटपटू या ...
आॅस्ट्रेलियाच्या १९ वर्षीय गोलंदाजाने घेतली किंग कोहलीची विकेट
भारतीय संघ आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर असून 6 डिसेंबर पासून आॅस्ट्रेलिया आणि भारत संघात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पण त्याआधी आजपासून भारताचा आॅस्ट्रेलिया एकादश ...
पावसामुळे वाया गेलेला वेळ सत्कारणी लावण्यासाठी कर्णधार कोहलीची नवी युक्ती
भारतीय संघ सध्या आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील 3 सामन्यांची टी20 मालिका 1-1 अशी बरोबरीमध्ये सुटली. आता भारत आणि आॅस्ट्रेलिया संघात 4 सामन्यांची कसोटी ...
आॅस्ट्रेलिया दौऱ्यातील टीम इंडियाची संकट काही कमी होईनात
सिडनी। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकादश मधील आज (28 नोव्हेंबर) सराव सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. या मुसळधार पावसामुळे आज एकही चेंडू खेळला गेला ...
टी२० मालिका सुरू होण्यापुर्वी ही आकडेवारी तुम्हाला नक्की माहित हवीच
ब्रिस्बेन | भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया बहुचर्चित दौऱ्यातील टी२० मालिकेला बुधवारपासून सुरुवात होत आहे. भारतीय संघ टी२० मालिकेत एकूण ३ सामने खेळणार आहे. गेल्या १० ...