भारत विरुद्ध न्याझीलंड टी-२० मालिका
‘आम्ही येथे क्रिकेट खेळायला आलोय’, न्यूझीलंडकडून तक्रार आल्यानंतर जयपूरच्या वायू प्रदर्शनावर राहुलचे भाष्य
टी-२० विश्वचषकानंतर भारत आणि न्यूझीलंडमध्ये १७ नोव्हेंबरपासून टी-२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. दरम्यान, जयपूरचे....
जेव्हा जिगरी दोस्त अवेश खानने व्यंंकटेश अय्यरला दिली टीम इंडियात निवड झाल्याची बातमी, वाचा किस्सा
न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी तीन टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात मध्यप्रदेशचा वेगवान गोलंदाज अवेश खान आणि अष्टपैलू व्यंकटेश अय्यर यांचीही निवड झाली....
‘भारतीय क्रिकेटच्या इतिहासात नेहमी लक्षात राहील’, शास्त्रींचा संघासोबतचा प्रवास संपल्यानंतर विराटचे भावुक ट्वीट
यावर्षी खेळला गेलेला टी२० विश्वचषक भारतीय संघासाठी कामगिरीच्या दृष्टीने खास ठरला नाही. तरी, ही स्पर्धा काही वैयक्तीक गोष्टींमुळे चर्चेत राहिली. टी२० विश्वचषकानंतर विराट कोहली टी२०....








