भारत विरुद्ध बांगलादेेश
कसोटीमध्ये अक्षर पटेलचा बोलबाला, भारताच्या क्रिकेट इतिहासात कोरले आपले नाव
भारत आणि बांगलादेश या संंघांमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने बांगलादेश 188 धावांनी दणदणीत विजय मिळवला. दुसऱ्या डावात विजयासाठी 513 धावांचे आव्हान असणाऱ्या बांगलादेश....
हरभजन-अश्विनच्या बरोबरीला पोहोचला कुलदीप, बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत केला मोठा विक्रम
सध्या भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशवर 188 धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताच्या विजयात फिरकीपटू कुलदीप यादव....







