भारत-श्रीलंका टी२० सामना
काय आहे भारत-श्रीलंका टी२० सामन्यातील नाणेफेकीचा वाद ?
कोलंबो । काल भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात संवादाच्या अभावामुळे श्रीलंका संघ नाणेफेक जिंकूनही भारताला क्षेत्ररक्षण घेण्याची संधी मिळाली. कालच्या सामन्यात भारताने श्रीलंकेला ७ विकेट्सने पराभूत....





