भुवनेश्वर कुमार 19 वे षटक
ओव्हर नंबर 19 असो नाहीतर 18! भुवी ठरतोय आपल्याच संघासाठी खतरा
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरचा सामना रविवारी (25 सप्टेंबर) हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियमवर खेळला गेला. मालिकेतील या निर्णायक सामन्यात....
…आणि इथेच सामना टीम इंडियाच्या हातून गेला! नक्की घडलं काय?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला मंगळवारी (20 सप्टेंबर) सुरुवात झाली. मोहाली येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या भारतीय संघाने खराब....







