मरा

धूल चटा दो अब तो अंग्रेजो को! हार्दिक पंड्याच्या ‘त्या’ पोस्टवर चाहत्यांची भन्नाट प्रतिक्रिया

फेब्रुवारी 13, 2021

चेन्नई येथील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याने इंग्लंडच्या भारत दौऱ्याला सुरुवात झाली आहे. पहिलाच कसोटी सामना जिंकत इंग्लंडने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारत विरुद्ध....

२०११ च्या विश्वचषकातील अंतिम सामना फिक्स? श्रीलंकेने सुरु केली चौकशी

जून 20, 2020

मुंबई । श्रीलंकेचे तत्कालीन क्रीडामंत्री महिंदानंदा अलुथगामेगे यांनी 2011 च्या विश्वचषकातील भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेला अंतिम सामना फिक्स होता, असा खळबळजनक आरोप केला. यामुळे....

खेळाडूंनी अशी काही खेळभावना दाखवली की या ५ घटनांनी जिंकली जगाची मनं

एप्रिल 24, 2020

कोणताही खेळ हा २ प्रतिस्पर्ध्यांमध्ये खेळला जातो. कोणत्याही सामन्यात दोन्ही प्रतिस्पर्ध्याच्या कौशल्याची, क्षमतेची परिक्षा होत असते. जो प्रतिस्पर्धी चांगली कामगिरी करतो तो विजय मिळवतो. त्या....

या क्रिकेटरने सांगितले, कोरोना व्हायरसमुळे त्याला झालेले फायदे

मार्च 25, 2020

सध्या कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला आहे. त्यामुळे अनेक गोष्टींवर त्याचा परिणाम होत आहे. अनेक क्रीडास्पर्धाही रद्द करण्यात आल्या आहेत. पण यातून काहीतरी शिकवण मिळेल....

१४ दिवस परदेशी खेळाडूंना वेगळे ठेवा; पण त्यांना आयपीएलसाठी भारतात येऊ द्या

मार्च 17, 2020

कोरोना व्हायरसमुळे जगभराता हाहाकार उडालेला असताना आयपीएलमधील काही संघ मालकांना परदेशी खेळाडूंनी आयपीएल खेळावे असे वाटते. यासाठी परदेशी खेळाडूंना 14 दिवस इतरांपासून वेगळे ठेवण्याची तयारीही....

जर आयपीएल रद्द झाली तर विराट-रोहितचे किती होणार नुकसान

मार्च 17, 2020

आयपीएलचा 13वा हंगाम 15 एप्रिल 2020 पर्यंत स्थगित करण्यात आला आहे. यानंतरही 15 एप्रिलला आयपीएल होईल की नाही याची कोणतही शाश्वती नाही. यामुळे अनेकांचे मोठे....