यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत
ऑस्ट्रेलियाचा गर्व मोडणारा पंत! ‘असा’ भीमपराक्रम करण्याची डेरिंग त्याच्याशिवाय कुणालाच नाही जमली, वाचाच
भारतीय संघाच्या विस्फोटक यष्टीरक्षक फलंदाजांमध्ये गणला जाणारा फलंदाज म्हणजे रिषभ पंत होय. पंत हा आक्रमक पद्धतीने फलंदाजी करतो. कसोटीसारख्या कठीण प्रकारातही टी20सारखी फलंदाजी करण्यासाठी तो....
रिषभ पंत यष्टीरक्षक फलंदाज बनण्यामागे ‘या’ व्यक्तीचा हात, दक्षिण आफ्रिका मालिकेपूर्वी स्वत:च केला खुलासा
भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आता संघाचा नियमित खेळाडू बनला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी त्याच्यावर संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवली गेली आहे. एमएस....
जर रेकॉर्ड बूकमध्ये नाव पाहिजे असेल, तर ‘हे’ काम कर; सेहवागचा पंतला मोलाचा सल्ला
भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला माजी दिग्गज सलामीवीर विरेंद्रे सेहवागनने मोलाचा सल्ला दिला आहे. सेहवागच्या या सल्लामुळे पंतची क्रिकेट कारकीर्द नेहमीसाठी लक्षात राहील.....
‘बेबीसिटर’ रिषभ पंत; रोहितच्या चिमुकलीबरोबर असा घालवलाय वेळ, फोटो व्हायरल
भारत आणि श्रीलंका यांच्यात सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतली पहिल्या सामन्यात भारतीय संघाने एक डाव आणि २२२ धावा शिल्लक ठेऊन मोठा....
कर्णधार रोहितचा ‘मास्टरस्ट्रोक’ निघाला निकामी, तब्बल ११ वर्षांनंतरचा ‘तो’ प्रयत्न सपशेल फेल
भारत आणि वेस्ट इंडीज (ind vs wi odi series) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना बुधवारी (०९ फेब्रुवारी) खेळला गेला. भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने (rishabh....
‘रिषभला स्टान्स का बदलायला सांगितला?’ म्हणत गावसकरांनी चक्क पंचांना ऐकवले नियम
भारताचे माजी फलंदाज सुनील गावसकर यांनी इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीदरम्यान रिषभ पंतच्या खेळपट्टीच्या बाहेर उभे राहण्याच्या भूमिकेवर इंग्लंडच्या पंचांनी आक्षेप का घेतला? असा प्रश्न....
ना धोनी ना अजून कोणी; भारतीय कसोटी इतिहासात ‘हा’ विक्रम करणारा यष्टीरक्षक पंत असेल पहिलाच
बुधवारपासून (२५ ऑगस्ट) इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात तिसरा कसोटी सामना रंगणार आहे. लीड्स येथील हेडिंग्ले मैदानावर उभय संघ आमनेसामने येणार आहेत. फलंदाजीस पोषक असलेल्या या....
अनुभवी यष्टीरक्षकाचे बडेबोल; कारण सांगत म्हणाला, ‘जगभरातील संघ रिषभच्या नावालाही घाबरत आहेत’
गतवर्षी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. विराट आणि कंपनीने या दौऱ्यातील अखेरच्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ ने विजय मिळवत भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अजून एका....













