राजस्थानच्या पराभवाची ५ कारणे
फलंदाजीच्या निर्णयापासून ते ओपनर्सच्या मंद खेळीपर्यंत, ‘या’ ५ कारणांनी केला राजस्थानच्या स्वप्नांचा चुराडा
इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा १५वा हंगाम नुकताच संपला आहे. तब्बल १४ वर्षांनंतर राजस्थान रॉयल्सचा संघ आयपीएलच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यास यशस्वी ठरला होता. याआधी २००८....






