वनडे क्रिकेटमध्ये कधीही बाद न झालेले भारतीय फलंदाज
भारताच्या ‘या’ ३ फलंदाजांचा नादच खुळा! वनडे कारकिर्दीत एकही गोलंदाज घेऊ शकला नाही त्यांची विकेट
क्रिकेटमध्ये फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक असो वा कोणत्या संघाचा कर्णधार, प्रत्येकजण आपले सर्वोत्तम प्रदर्शन करण्यासाठी प्रयत्नशील असतो. त्यांचे चांगले प्रदर्शनच त्यांचे संघातील स्थानही टिकवून ठेवते.....






