विश्वचषक २०११ अंतिम सामना

‘धोनीने २०११ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील मॅच विनिंग निर्णय माझ्या भितीनेच घेतला,’ श्रीलंकन गोलंदाजाचे भाष्य

ऑगस्ट 21, 2021

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात 2011 हे वर्ष सुवर्ण अक्षरांनी नोंदले गेलेले आहे. यावर्षी भारताने एकदिवसीय विश्वचषकाच्या फायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव करून 28 वर्षांचा दुष्काळ संपवला होता. दरम्यान....

भारताने जिथे विश्वचषक जिंकला, त्याच वानखेडे स्टेडियमचे तौक्ते वादळाने केले हाल; पाहा व्हायरल फोटो

मे 18, 2021

सध्या महाराष्ट्रावर तौक्ते चक्रीवादळ घोंघावत आहे. या चक्रीवादळाचा तडाखा महाराष्ट्रातील बऱ्याचशा मोठ्या शहरांना बसला आहे. त्यातही अरबी समुद्रालगत वसलेल्या महाराष्ट्राची राजधानी, मुंबई शहरात या वादळाचे....

भावा, पाकिस्तान नाही भारत खेळणार आहे! जेव्हा अख्तरने भज्जीकडे मागितले होते वर्ल्डकप फायनलचे तिकीट

एप्रिल 4, 2021

भारत आणि पाकिस्तान या देशांतील राजकीय वैराचे ठसे क्रिकेटच्या मैदानावरही उमटले आहेत. मागील बऱ्याच वर्षांपासून हे प्रतिस्पर्धी संघ केवळ आयसीसीच्या विश्वस्तरीय स्पर्धांमध्ये आमने सामने आलेले....

भारताला विश्वचषक सेमी फायनलमध्ये पोहोचवणाऱ्या नेहराला फायनलमध्ये का दिली नाही संधी? वाचा कारण

एप्रिल 3, 2021

भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराला विश्वचषक 2011 च्या अंतिम सामन्याला मुकावे लागले होते. परंतु त्याला सामना पाहण्यासाठी मुंबईला जाण्यापासून कोणीही अडवू शकले नव्हते.....