सनथ जयसूर्या वक्तव्य
सनथ जयसूर्याने मानले भारताचा आभार, म्हटला ‘आर्थिक संकटात ते नेहमीच आमच्यासोबत उभे राहिले’
श्रीलंका सध्या आर्थिक संकटात सापडला आहे. हे संकट दिवसेंदिवस अधिकच मोठे होत असल्याचे दिसत आहे. त्याठिकाणचे परिस्थिती सध्या खूपच बिघडली आहे. याच पार्श्वभूमीवर श्रीलंकन संघाचा....






