सुनील सुब्रमण्यम
“२०१९ विश्वचषकात शास्त्रींना जाणवली होती रायुडूची कमतरता”
मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींचा भारतीय संघासोबतचा कार्यकाळ संपला आहे. त्यांच्या कार्यकाळात भारतीय संघाने चांगली कामगिरी केली. मात्र, यादरम्यान संघाला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आली नाही.....
संजय बांगर अडकले संकटात, जर ‘असे’ झाले तर बीसीसीआय करणार चौकशी
काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी संजय बांगर यांच्या ऐवजी विक्रम राठोडची निवड केली आहे. हा एकमेव बदल वगळता बीसीसीआयने कोचिंग स्टाफमध्ये कोणताही....






