सुरेश रैना-रवींद्र जडेजा वाद
‘अशा’ तीन घटना, जेव्हा चालू सामन्यात भारतीय खेळाडू धावून गेले एकमेकांच्या अंगावर
क्रिकेटला संपूर्ण क्रीडाविश्वात सभ्य माणसांचा खेळ म्हणजेच ‘जंटलमन्स गेम’ म्हणून ओळखले जाते. भारतीय क्रिकेटमध्ये अनेक जुन्या-जाणत्या क्रिकेटपटूंपासून सध्याच्या अनेक युवा क्रिकेटपटूंच्या खिलाडूवृत्तीचे दाखले दिले जातात.....






