10 धावांची पेनल्टी
एकही चेंडू न खेळता भारतीय महिलांना मिळाल्या १० धावा, काय आहे कारण?
गयाना। आयसीसी महिला टी20 विश्वचषकात रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान संघात सामना पार पडला. या सामन्यात भारतीय महिला संघाने मिताली राजच्या अर्धशतकाच्या जोरावर 7 विकेट्सने विजय....





