1996 World Cup

क्रिकेटच्या इतिहासातील ‘काळा दिवस’, विश्वचषकात भारत हरल्यानंतर जेव्हा चाहत्यांनी चक्क स्टेडियमच पेटवलं!

28 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी भारतीय क्रिकेटच्या इतिहासात असं काही घडलं होतं, जे कोणत्याही खेळाडूला किंवा चाहत्याला लक्षात ठेवायला आवडणार नाही. 13 मार्च 1996 चा ...

महान खेळाडूंची परंपरा असलेल्या श्रीलंका क्रिकेटची दुर्दशा, पत्करलेत वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक पराभव

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकेकाळी दबदबा असलेल्या श्रीलंकेची सध्या अत्यंत दयनीय स्थिती झाली आहे. सततच्या पराभवामुळे श्रीलंका संघ दिवसेंदिवस क्रमवारी आणि कामगिरीत घसरताना दिसतोय. सध्या इंग्लंड ...

भुतकाळात डोकावताना: ईडन गार्डन जळत होत आणि कांबळीसोबत सारा भारत रडत होता…

साल १९९६ आणि तारीख १३ मार्च. भारताच्या क्रिकेट इतिहासातील काळा दिवस म्हणून ज्या दिवसाची नोंद झाली तो हा दिवस. भारतीय क्रिकेट चाहत्यांनी आंतरराष्ट्रीय पटलावर ...

त्याचे चुकिचे वागणे पाकिस्तानला भोवले व आम्हाला भारताने दणदणीत पराभूत केले

मुंबई । पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून तिथे पोहचताच त्यांना क्वारंटाइनमध्ये  ठेवण्यात आले. दरम्यान, पाकिस्तानचा माजी दिग्गज गोलंदाज वकार युनिसने 1996 साली ...

प्रसादचा तो स्पेल इतका अफलातून होता की पाकिस्तानी खेळाडू म्हणतात…

भारत आणि पाकिस्तान संघाच्या खेळाडूंमध्ये अनेकवेळा वाद झाले आहेत. १९९६ च्या विश्वचषकात पाकिस्तान संघाचा फलंदाज आमिर सोहेल आणि भारतीय संघाचा गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांच्यामध्ये ...

हे ५ निर्णय झाले नसते तर जगाला मिळाले नसते ५ महान खेळाडू

सर्वांच्याच आयुष्यात अशी एखादी घटना घडते किंवा असा एखादा निर्णय घेतला जातो, ज्यामुळे आयुष्याला वेगळे वळण मिळते. क्रिकेटमध्येही असे काही निर्णय काही खेळाडूंच्या बाबतीत ...