2003 Worldcup
३ अशा चुका, ज्यामुळे विश्वचषकात भारताला झालेत मोठे तोटे
क्रिकेटमध्ये विश्वचषक स्पर्धेला मोठे महत्त्व आहे. आपल्या देशाकडून विश्वचषक जिंकता यावे हे स्वप्न जवळजवळ सर्वच क्रिकेटपटू पहातात. अगदी सचिन तेंडुलकरलाही ६ वी विश्वचषक स्पर्धा खेळताना....
गांगुलीला २००३च्या क्रिकेट विश्वचषकात हवा होता धोनी!
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली भारताच्या महान कर्णधारांपैकी एक आहे. २०१८मध्ये त्याने आपले आत्मचरित्र लिहिले आहे. यात त्याने तो खेळत असलेल्या दिवसांबद्दल अनेक खुलासे केले....





