2011 चा विश्वचषक
२०११ च्या विश्वचषकातील अंतिम सामना फिक्स? श्रीलंकेने सुरु केली चौकशी
मुंबई । श्रीलंकेचे तत्कालीन क्रीडामंत्री महिंदानंदा अलुथगामेगे यांनी 2011 च्या विश्वचषकातील भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेला अंतिम सामना फिक्स होता, असा खळबळजनक आरोप केला. यामुळे....
२०११ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात एमएस धोनी बढती घेण्यामागे सचिन तेंडुलकर!
2011 विश्वचषकाच्यावेळी कॅप्टन कूल एमएस धोनीने बढती घेऊन 5 व्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. या सामन्यात त्याच्या बढती घेण्यामागच्या कारणांची अनेकदा चर्चा केली जाते. पण....





