2022 टी20 विश्वचषकातून भारत बाहेर
BREAKING: विश्वचषकातील पराभवाचे खापर फोडत बीसीसीआयने बरखास्त केली संपूर्ण निवडसमिती
नुकत्याच ऑस्ट्रेलियात झालेल्या टी20 विश्वचषकात भारतीय संघाला उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागले. यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याची सुरुवात....
इंग्लंडचा दिग्गज म्हणतोय, ‘रोहित, अश्विन अन् कार्तिकने रिटायर व्हावे’
यावर्षी ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषकात भारतीय संघ उपांत्य फेरीतून बाहेर पडला. उपांत्य सामन्यात भारताला इंग्लंडकडून 10 विकेट्सच्या मोठ्या अंतराने पराभव स्वीकारावा लागला. पराभवानंतर भारतीय संघ....
पाकिस्तानचे नागरिकत्व घेतलेल्या सॅमीने सांगितले टीम इंडियाच्या पराभवाचे कारण; म्हणाला…
टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघाला उपांत्य फेरीच्या पुढे जाता आले नाही. एक मजबूत संघ म्हणून ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या भारतीय संघाला पुन्हा एकदा अपयशाचा सामना....
भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी बीसीसीआयने उचलले पहिले पाऊल! रोहित-विराट अन् द्रविडला…
टी-20 विश्वचषक 2022 चा दुसरा उपांत्य सामना भारत आणि इंग्लंडमध्ये खेळला गेला. भारतीय संघाला या सामन्यात 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर भारत....
टीम इंडियाच्या पराभवानंतर झाली पहिली गच्छंती! या दिग्गजाला दिला नारळ
आपला दुसरा टी20 विश्वचषक जिंकण्याच्या उद्देशाने ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले. इंग्लंड विरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने भारताला 10 गडी राखून पराभूत....











