3rd Test
Ashes: तिसऱ्या सामन्यात झालेले ५ विक्रम
पर्थ। ॲशेस मालिकेतील तिसऱ्या सामन्यात आज ऑस्ट्रेलियाने विजय मिळवून ५ सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यांनी इंग्लंडला १ डाव आणि ४१ धावांनी....
Ashes: ऑस्ट्रेलियाने विजयाबरोबरच ॲशेस मालिकाही घातली खिशात
पर्थ। ॲशेस मालिकेतील तिसऱ्या सामन्यात आज ऑस्ट्रेलियाने विजय मिळवून ५ सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यांनी इंग्लंडला १ डाव आणि ४१ धावांनी....
Video: ॲशेसच्या मालिकेतील सामन्यात आला जोराचा वारा आणि मग जे घडले ते पाहून कुणालाही हसू लपवता आले नाही!
पर्थ । आज ॲशेसच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्याला पाऊसामुळे उशिरा सुरुवात झाली. मैदानात पाउसाबरॊबर वारा आणि हलकीशी बर्फवृष्टीही झाली. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ आघडीवर होता आणि....
Ashes: इंग्लंड पराभवाच्या छायेत, डावाने पराभव टाळण्यासाठी १२७ धावांची गरज
पर्थ। ॲशेस मालिकेत तिसऱ्या सामन्यात इंग्लंड संघ पराभवाच्या छायेत आहे. ऑस्ट्रेलियाने सामन्यावरची पकड आणखी मजबूत केली आहे. चौथ्या दिवसाखेर इंग्लंडने ४ बाद १३२ धावा केल्या....
ऑस्ट्रेलियाची सामन्यावर पकड मजबूत, स्मिथचे खणखणीत द्विशतक
पर्थ । ॲशेस मालिकेत तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने सामन्यावरची पकड मजबूत केली आहे. आज ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार स्टिव्ह स्मिथने द्विशतक झळकावले आहे. तसेच मिचेल मार्श देखील....
ऍलिस्टर कूकने केला मोठा विक्रम, द्रविडलाही टाकले मागे !
पर्थ। येथे सुरु असलेला तिसरा ऍशेस सामना हा इंग्लंडचा फलंदाज ऍलिस्टर कूकचा हा कारकिर्दीतील १५० वा कसोटी सामना आहे. हा सामना खेळताना त्याने पदार्पणानंतर सर्वात....
दिल्ली कसोटीबद्दल आयसीसीच्या सभेत होणार चर्चा
दिल्ली। येथील फिरोजशहा कोटला स्टेडिअमवर पार पडलेली भारत विरुद्ध श्रीलंका संघातील तिसरी कसोटी प्रदूषणाच्या कारणावरून चांगलीच गाजली होती त्यामुळे आता आयसीसीने यामध्ये लक्ष घातले आहे.....
तिसरी कसोटी: उपहाराला श्रीलंका ४ बाद ११९, भारताला ६ विकेट्सची गरज
दिल्ली । येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या कसोटीत श्रीलंका संघाने उपहारापर्यंत ४७ षटकांत ४ बाद ११९ धावा केल्या आहेत. भारताला जिंकण्यासाठी ५९....
तिसरी कसोटी: श्रीलंकेला ४था धक्का, भारताला जिंकण्यासाठी ६ विकेट्सची गरज
दिल्ली । येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या कसोटीत भारताला जिंकण्यासाठी ६६ षटकांत ६ विकेट्सची गरज आहे. ३ बाद ३३ या कालच्या धावसंख्येवरुन....
भारताची मोठ्या विजयाकडे वाटचाल, ४१० धावांच्या आव्हानासमोर लंकेच्या ३ बाद ३१ धावा
दिल्ली। येथील फिरोजशहा कोटला स्टेडिअमवर सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका संघातील तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाखेर भारताने दिलेल्या ४१० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना....
तिसरी कसोटी: विराट अर्धशतक करून बाद
दिल्ली। येथे फिरोजशहा कोटला स्टेडियमवर सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका संघातील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली दुसऱ्या डावात अर्धशतक करून बाद झाला. विराटने....
भारतीय संघाने ५ बाद २४६वर केला डाव घोषित, लंकेपुढे ४१० धावांचे लक्ष
दिल्ली । येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ५२.२ षटकांत २४६ धावा करत आपला दुसरा डाव घोषित केला. आता श्रीलंका....
तिसरी कसोटी: खराब वातावरणाच्या तक्रारींमुळे रंगलेल्या दुसऱ्या दिवशी विराटचे द्विशतक तर दिवसाखेर श्रीलंका ३ बाद १३१ धावा !
दिल्ली। भारत विरुद्ध श्रीलंका संघात सुरु असलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर श्रीलंकेने पहिल्या डावात ३ बाद १३१ धावा केल्या आहेत. तत्पूर्वी प्रदूषणामुळे येत....
दिल्ली प्रदूषणामुळे सामन्यात व्यत्यय, अखेर विराटने चिडून केला डाव घोषित !
दिल्ली। सध्या दिल्लीत असलेल्या प्रदूषणामुळे दिल्लीकरांना त्रास होत आहेच परंतु आज याच प्रदूषणामुळे भारत विरुद्ध श्रीलंका संघात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच्या खेळात....



