Billie Jean King
या कारणामुळे विश्वचषकाच्या फायनलमध्ये झाला पराभव, टीम इंडियाच्या खेळाडूने केले स्पष्ट
रविवारी (8 मार्च) मेलबर्न येथे पार पडलेल्या आयसीसी महिला टी20 विश्वचषकातील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने 85 धावांनी भारताला पराभूत केले. तसेच 5व्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले.....





