Cheteshwar Pujara

Sarfaraz Khan

सूर्यकुमार आणि सरफराज दुलीप ट्रॉफीत फेल! भारतीय संघातूनही बाहेरच

भारतीय संघाने वेस्ट इंडीविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तयारी सुरू केली आहे. 12 जुलै रोजी ही दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होईल. यासाठी निवडलेला 16 सदस्यीय ...

Sourav-Ganguly

सरफराजला मिळाला ‘दादा’चा पाठिंबा; भारतीय संघातील निवडीबाबत म्हणाला, ‘आश्चर्य वाटतंय…’

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने जून महिन्याच्या सुरुवातीला वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. यात फक्त कसोटी आणि वनडे संघाचीच निवड करण्यात ...

Sarfaraz-Khan

आता बास झालं! निवडकर्त्यांनी पुन्हा दुर्लक्ष करताच सरफराजने तोडले मौन, थेट इंस्टाग्रामवरून साधला निशाणा

भारताचा वेस्ट इंडिज दौरा पुढील महिन्यात 12 जुलैपासून सुरू होत आहे. यापूर्वी शुक्रवारी (दि. 23 जून) भारतीय संघाच्या कसोटी आणि वनडे संघाची घोषणा करण्यात ...

Cheteshwar-Pujara

‘तो मानसिकरीत्या…’, पुजाराला विंडीजविरुद्ध भारताच्या कसोटी संघात स्थान न मिळताच वडिलांचे मोठे विधान

कसोटीतज्ज्ञ म्हणून ओळखला जाणारा भारतीय संघाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा याला वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संघातून वगळले आहे. पुजाराला काढून कमी अनुभव असणाऱ्या खेळाडूंना संधी दिल्यामुळे ...

Cheteshwar-Pujara-And-Harbhajan-Singh

‘पुजाराला काढताय, तर बाकीचे खेळाडूही काय…’, टीम इंडियातून दिग्गजाला हाकलताच भज्जीचा संताप

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताच्या वनडे आणि कसोटी संघाची घोषणा झाली आहे. डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात पराभव मिळाल्यानंतर भारतीय निवडकर्त्यांनी कठीण निर्णय घेत काही अनुभवी खेळाडूंना ...

Cheteshwar Pujara

यावेळीही पुजाराच बळीचा बकरा! माजी कर्णधाराने साधला विराट-रोहितवर निशाणा

पुढच्या महिन्यात भारतीय संघ वेस्ट इंडीज दौरा करणार आहे. याठिकाणी भारताला दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिका खेळायच्या आहेत. कसोटी ...

पुजाराला मिळणार सेकंड चान्स! ‘या’ स्पर्धेत सूर्यासह दाखवणार दम

जुलै महिन्यात होत असलेल्या भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी वनडे व कसोटी संघाची घोषणा नुकतीच करण्यात आली. कसोटी संघात या दौऱ्यासाठी अनेक बदल केल्याचे ...

पुजाराची कसोटी संघातून हकालपट्टी! ‘या’ युवा खेळाडूंमध्ये बीसीसीआय शोधतेय भविष्य

जुलै महिन्यात होत असलेल्या भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी वनडे व कसोटी संघाची घोषणा नुकतीच करण्यात आली. कसोटी संघात या दौऱ्यासाठी अनेक बदल केल्याचे ...

Team India

वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत मोहम्मद शमीला विश्रांती! पुजाराविषयी देखील मोठी अपडेट

भारतीय संघ सध्या विश्रांतीवर आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव मिळाला. त्यानंतर तब्बल एक महिना संघ कुठलीच मालिका खेळणार नाही अशे ...

Rohit-Sharma-And-Aakash-Chopra

‘तुझ्यामुळे भारत विश्वचषक जिंकत नाहीये’, ट्रोलरने आकाश चोप्राला केले ट्रोल, म्हणाला, ‘मी घेतो जबाबदारी’

सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्याचा मान भारतीय संघाने मिळवला होता. मात्र, बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाने अंतिम सामन्यात 209 धावांनी पराभवाचं पाणी ...

virat kolhi and cheteshwar pujara wtc

VIDEO: चाहत्याने पुजाराला करून दिली जुनी आठवण, विराटला पाहून म्हणतोय…

भारतीय संघातील खेळाडू विराट कोहली हा सध्याच्या काळातील सर्वात घातक फलंदाज म्हणून ओळखला जातो. 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तर, कोहलीने आपल्या धडाकेबाज ...

पुजाराच्या टीम इंडियातील जागेवर येणार गदा? ‘हा’ युवा फलंदाज बनणार नवा नंबर तीन

जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया संघाने 209 धावांनी पराभव केला. नजीकच्या काळात 2021 जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामन्यातही पराभूत व्हावे लागले ...

Virat-Kohli-And-Steve-Smith

स्मिथच्या ‘त्या’ कॅचने तोडले 140 कोटी भारतीयांचे हृदय, मान खाली घालून तंबूत परतला विराट- Video

भारतीय खेळाडूंनी जागतिक कसोटी अजिंक्यपद 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात क्रिकेटप्रेमींची चांगलीच निराशा केली. रविवारी (दि. 11 जून) ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाचा ...

Sunil-Gavaskar-And-Virat-Kohli

भारतीय फलंदाजांवर कडाडले सुनील गावसकर; म्हणाले, ‘मोठ्या खेळीविषयी बोलणाऱ्या विराटला प्रश्न विचारा…’

भारतीय संघाचे सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. भारताला डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा धक्का बसला. या पराभवानंतर ...

पुजाराचा काउंटी अनुभव गेला वाया! सलग दुसऱ्यांदा WTC फायनलमध्ये सर्वांचीच केली निराशा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगतदार अवस्थेत आला आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 444 धावांचा पाठलाग करताना अखेरच्या दिवशी भारतीय संघाला विजयासाठी 280 धावा आवश्यक ...