Cricbuzz
‘त्या’ एतिहासिक सामन्याचे तिकीट पाहून कपिल देव भावुक
२५ जून १९८३ रोजी लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने विंडीजविरुद्ध ट्रॉफी जिंकून जगाला चकित केले. प्रवासाच्या आशेने तो विश्वचषक खेळण्यासाठी इंग्लंडला गेल्याचे अनेक....
आयपीएल २०२२ साठी बीसीसीआयचा प्लॅन बी तयार; ‘अशा’ स्वरुपाची होणार स्पर्धा
बीसीसीआय (BCCI) आयपीएल २०२२ (IPL 2022) संदर्भात सर्व संघांसोबत आयोजनबद्दलच्या दुसऱ्या योजनेबद्दल बोलण्यासाठी बैठक बोलावण्याची शक्यता आहे. भारत सध्या ओमिक्रोनच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने बीसीसीआयच्या....






