india vs pakistan world Cup semi final match
आठवतंय का? आजच्याच दिवशी पाकिस्तानला चारीमुंड्या चित करत टीम इंडियाने गाठली होती विश्वचषकची फायनल
भारतीय संघाने २०११ रोजी दुसऱ्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. माजी कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हा कीर्तीमान केला होता. तसेच आजच्याच दिवशी (३०....





