India vs Sri Lanka Super Over
भारत विरुद्ध श्रीलंका तिसरा एकदिवसीय सामना टाय झाल्यास सुपर ओव्हर होईल का?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला वनडे सामना नाट्यमय पद्धतीनं टाय झाला. मात्र, त्यानंतर सुपर ओव्हर झाला नाही आणि सामना अनिर्णित राहिला. नंतर बातम्या आल्या की,....
भारत-श्रीलंका सामन्यात सुपर ओव्हर व्हायला हवी होती, आयसीसीचा नवा नियम अंपायर विसरलेत का?
सध्या भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना 2 ऑगस्ट रोजी खेळला गेला. हा सामना बरोबरीत सुटला.....
रिंकूचं 19वं षटक, सूर्याचं 20वं षटक अन् सुंदरनं सुपर ओव्हरमध्ये गेम केला! भारत विरुद्ध श्रीलंका सामन्याचा संपूर्ण थरार
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत श्रीलंकेचा व्हाईटवॉश केला आहे. उभय संघांमध्ये मंगळवारी (30 जुलै) पल्लेकेले स्टेडियमवर खेळला गेलेला शेवटचा सामना खूपच....





