Indian Cricketers Workload Management
पराभवाचे कारण सांगताना रोहित म्हणतोय, “वेळापत्रक खूप व्यस्त, विश्रांती मिळत नाही”
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना बुधवारी ( 22 मार्च) चेन्नई येथे पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलिया संघाने 21 धावांनी जिंकला.....






