indian opener rohit sharma
रोहित कर्णधाराच्या रुपात सुपरहिट, पण फलंदाज म्हणून केलाय ‘हा’ नकोसा विक्रम
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची टी-२० मालिका भारताने ३-० अशा मोठ्या फरकाने जिंकली. मालिकेतील शेवटचा सामना रविवारी (२७ फेब्रुवारी) खेळला गेला. या सामन्यात भारताने....






