Madhyapradesh

Vidarbha

विजय हजारे ट्रॉफी: ‘या’ ८ संघांनी मिळवली क्वार्टर फायनलमध्ये जागा, पाहा कसे आहे बाद फेरीचे वेळापत्रक

देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा विजय हजारे ट्रॉफी २०२१-२२ स्पर्धा शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. ८ डिसेंबर पासून या स्पर्धेला सुरुवात झाली होती. आता लवकरच ...

ऐकावं ते नवलंच!! सामनावीर पुरस्कार म्हणून क्रिकेटरला दिला चक्क ५ लिटर पेट्रोलचा कॅन

क्रिकेटमध्ये स्पर्धेच्या शेवटी अनेक पुरस्कार दिले जातात. विजयी आणि उपविजयी संघाला सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम दिली जाते. तसेच सामन्यात चांगली कामगिरी करणाऱ्याला सामनावीर आणि ...

…म्हणून रणजी सामन्याला झाला उशीर

आतापर्यंत क्रिकेटमध्ये विविध कारणांमुळे सामन्यांच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. भारतात सध्या देशांतर्गत रणजी ट्राॅफी (Ranji Trophy) स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील सामन्यांना सूर्यग्रहणामुळे ...