Maharashtra Government
महाराष्ट्राच्या विश्वविजेत्या खेळाडूंचा महाराष्ट्र शासनाकडून प्रत्येकी 2.25 कोटींच्या बक्षीसाने सन्मान
ऐतिहासिक विश्वविजेत्या भारतीय संघात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणा-या महाराष्ट्राच्या क्रिकेटपटू स्मृती मानधना (Smriti Mandhna) , जेमिमाह रॉड्रिग्ज (Jemimah Rodrigues),राधा यादव (Radha yadav) यांचा या अद्वितीय....
BREAKING: महाराष्ट्र सरकारचे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर, ‘या’ तिघांना जीवनगौरव
महाराष्ट्र राज्य सरकारने मागील तीन वर्षांचे श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर केले आहेत. क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी हे पुरस्कार घोषित केले. तीन वर्षातील 116 खेळाडूंना....
IPL 2022 | स्टेडियममधील प्रेक्षकांची टक्केवारी वाढणार? बीसीसीआयचा लवकरच निर्णय
आयपीएल २०२२ हंगामाची सुरुवात २६ मार्चपासून होणार आहे. मागच्या हंगामात कोरोना विषाणूमुळे संपूर्ण आयपीएल प्रभावित झाली होती. त्यामुळेच बीसीसीआयने या हंगामातील सर्व साखळी सामने मुंबई....
IPL 2022: ‘या’ तारखेपासून संघ सुरू करू शकतात सराव, महाराष्ट्र सरकारची ५ जागांसाठी मंजूरी
आयपीएल २०२२ (IPL 2022) हंगाम २६ मार्चपासून सुरू होणार आहे. यावर्षी आठ ऐवजी दहा संघांसोबत स्पर्धा पार पडणार आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी १४ किंवा १५....
मुंबई कसोटीसाठी महाराष्ट्र सरकारने घातली ‘अशी’ अट
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या मालिकेने भारतात ८ महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झाले आहे. या मालिकेसोबतच प्रेक्षकही भारतीय स्टेडियमवर परतले आहेत. जयपूर, रांची....
भारत-न्यूझीलंड मालिका सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्र सरकारची क्रिकेट चाहत्यांना मोठी भेट
टी२० विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध टी२० आणि कसोटी मालिका खेळणार आहे. त्यासाठीच्या तयारींना सुरुवात झाली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी२० मालिकेला १७ नोव्हेंबरपासून....
संचारबंदीच्या काळात मुंबईत होणार आयपीएलचे सामने? पाहा काय आहे सरकारचा निर्णय
जगातील अनेक देशांप्रमाणेच भारतासमोरही सध्या कोरोनाचे वाढते संकट आहे. परंतु, या संकटातही क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट अशी की इंडियन प्रीमीयर लीगचा चौदावा हंगाम भारतात खेळला....












