Maharashtra Government Conducted Meeting With BCCI
IPL 2022: ‘या’ तारखेपासून संघ सुरू करू शकतात सराव, महाराष्ट्र सरकारची ५ जागांसाठी मंजूरी
आयपीएल २०२२ (IPL 2022) हंगाम २६ मार्चपासून सुरू होणार आहे. यावर्षी आठ ऐवजी दहा संघांसोबत स्पर्धा पार पडणार आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी १४ किंवा १५....
आयपीएल २०२२पूर्वी महाराष्ट्र सरकार अन् बीसीसीआयची महत्त्वाची बैठक; संघांना मिळणार ‘ग्रीन चॅनेल’ची परवानगी?
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने (BCCI) आयपीएलचा १५ (IPL 15) वा हंगाम भारतातच आणि त्यातही महाराष्ट्रात खेळवण्याचे ठरवले आहे. अशात आयपीएलची स्पर्धा महाराष्ट्रात विनाव्यत्यय....







