Rain

जाणून घ्या, विश्वचषक इतिहासात एकही चेंडूचा खेळ न होता किती सामने झाले आहेत रद्द

जून 13, 2019

नॉटिंगहॅम। आज(13 जून) विश्वचषक 2019 स्पर्धेत 18 वा सामना न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात पार पडणार होता. पण ट्रेंट ब्रिज मैदानावर होणारा हा सामना नाणेफेकही न....

विश्वचषक २०१९: भारत-न्यूझीलंड सामना पावसामुळे अखेर रद्द

जून 13, 2019

नॉटिंगहॅम। आज(13 जून) विश्वचषक 2019 स्पर्धेत 18 वा सामना न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात पार पडणार होता. पण ट्रेंट ब्रिज मैदानावर होणारा हा सामना नाणेफेकही न....

या कारणामुळे विश्वचषकात पावसामुळे सामना रद्द झाल्यावर नाही राखीव दिवस

जून 12, 2019

इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या आयसीसी 2019 विश्वचषकातील सामन्यांमध्ये सातत्याने पावसाचा व्यत्यय येत आहे. याआधीच पावसामुळे आत्तापर्यंत 3 सामने रद्द झाले आहेत. त्यामुळे आयसीसीकडे राखीव....

विश्वचषकाच्या इतिहासात असे पहिल्यांदाच झाले…

जून 11, 2019

आज(11 जून) 2019 विश्वचषकात 16 वा सामना बांगलादेश विरुद्ध श्रीलंका संघात ब्रिस्टॉलला होणार होता. मात्र हा सामना नाणेफेकही न होता पावसामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे....

मनजोत कार्लाचे खणखणीत शतक, भारत विजयाच्या समीप

फेब्रुवारी 3, 2018

मनजोत कार्लाने आज 19 वर्षाखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खणखणीत शतकी खेळी करत भारताला विजयाच्या जवळ आणले आहे. त्याने चेंडूत चौकार आणि षटकारांच्या मदतीने शतक साजरे....

एकाच देशाचे दोन खेळाडू करत आहेत भारत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व

फेब्रुवारी 3, 2018

जेसन संघा हा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व करत आहे. हा १८ वर्षीय खेळाडू भारतीय वंशाचा असून तो भारतीय वंशाचा....

या खेळाडूने केले भारताकडून अंतिम सामन्यात अर्धशतक

फेब्रुवारी 3, 2018

कर्णधार पृथ्वी शॉने अंतिम सामन्यात निराशा केल्यांनतर सलामीवीर मनजोत कार्लाने मात्र संयमाने फलंदाजी करत ४९ चेंडूत ५१ धावा तडकावल्या आहेत. त्याला तेवढीच चांगली साथ पाकिस्तानविरुद्ध....

टीम इंडियाचे धावांचे शतक पूर्ण, अजूनही ११४ धावांची जिंकण्यासाठी गरज

फेब्रुवारी 3, 2018

१९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने १६ षटकांत १ बाद १०३ धावा केल्या आहेत. भारतीय संघाला अजूनही ११४ धावांची जिंकण्यासाठी गरज आहे. सध्या....

टीम इंडियाला पहिला झटका, कर्णधार पृथ्वी शॉ बाद

फेब्रुवारी 3, 2018

१९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पहिला झटका बसला आहे. कर्णधार पृथ्वी शॉ २९ धावांवर तंबूत परतला आहे. पृथ्वी शॉने ४१ चेंडूत २९....

पाऊस सुरु झाला आणि तमाम क्रिकेटप्रेमींना २००३च्या क्रिकेट विश्वचषकाची आठवण झाली

फेब्रुवारी 3, 2018

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर २१७ धावांचे लक्ष ठेवले आहे. भारतीय संघाने या लक्षाचा पाठलाग करताना ४ षटकांत बिनबाद २३ धावा....

तिसऱ्या टी२० सामन्यावर पावसाचे सावट

नोव्हेंबर 6, 2017

तिरुवनंतपुरम । भारत विरुद्ध न्यूझीलँड तिसऱ्या टी२० सामन्यापूर्वी केरळ राज्याच्या राजधानीच्या शहरात जोरदार पाऊस सुरु झाला आहे. गेले 3 दिवस या शहरात पाऊस पडत असून....

पहिल्या तीन वनडेतील साम्य बेंगळुरूलाही पाहायला मिळणार?

सप्टेंबर 25, 2017

बेंगळुरू । भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथा वनडे सामना २८ सप्टेंबर रोजी एम चिन्नस्वामी स्टेडियम, बेंगळुरू येथे होणार आहे. भारतीय संघाने या मालिकेत ३-० अशी विजयी....

Previous