Rajiv Gandhi International Cricket stadium

पावसामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी२० सामना रद्द

ऑक्टोबर 13, 2017

हैद्राबाद। आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा टी २० मालिकेतील शेवटचा सामना होणार होता. परंतु पावसाचा व्यत्यय आल्याने आजचा सामना रद्द करावा लागला. हैद्राबादमध्ये गेल्या आठवडाभर....

आजच्या सामन्यात पावसाची शक्यता

ऑक्टोबर 13, 2017

हैद्राबाद। आज भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध तिसरा आणि टी २० मालिकेतील शेवटचा सामना होणार आहे. परंतु या निर्णायक सामन्यात पाऊस महत्वाची भूमिका बजावेल अशी शक्यता....

मैदान सुकण्यासाठी हैद्राबादमध्ये तीन फॅन करताय काम !

ऑक्टोबर 13, 2017

हैद्राबाद । राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम हैद्राबाद येथे आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा टी२० सामना होत आहे. सामना कोणत्याही विग्नाशिवाय पार पडावा म्हणून आज....