rohit sharma on batting
रोहित म्हणतोय,’जोपर्यंत विश्वचषक जिंकत नाही, तोपर्यंत कितीही शतकं केली किंवा धावा केल्या, तरी ते व्यर्थच’
टी२० विश्वचषक स्पर्धेत बुधवारी (३ नोव्हेंबर) अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत आपला पहिला विजय नोंदवला. त्यानंतर शुक्रवारी (५ नोव्हेंबर) भारताने स्कॉटलंडलाही नमवले. त्यामुळे....






