Sourav Ganguly And Virat Kohli
विराटच्या कॅप्टन्सी वादावर स्पष्टच बोलला गांगुली; म्हणाला, ‘बीसीसीआयने काढलंच नव्हतं, त्याने स्वत:च…’
भारतीय खेळाडू नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. कधी ते मैदानातील आक्रमक स्वभावामुळे, तर कधी आपल्याच देशाच्या माजी खेळाडूशी असलेल्या वादामुळे सर्वांचे लक्ष वेधतात.....






