Sourav Ganguly border gavaskar trophy
“यामुळे भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी गमावली”, सौरभ गांगुलीने कोणाला दोष दिला?
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर माजी कर्णधार सौरभ गांगुलीने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या कसोटी मालिकेत झालेल्या पराभवाबद्दल त्याने भारतीय फलंदाजांना जबाबदार धरले.....





