two indian bowlers
कसोटीत एका षटकात सर्वाधिक धावा देणारे दोन भारतीय गोलंदाज
क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांपैकी कसोटी क्रिकेट सर्वात महत्वाचा मानला जातो. कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाज आणि गोलंदाज या दोघांनाही स्वतःला सिद्ध करावे लागते आणि याच कारणास्तर कसोटीला क्रिकेटचे....






