Vikram Rathod
भारतीय फलंदाज वेगवान गोलंदाजांना घाबरतात? प्रशिक्षकांनी दिले ‘असे’ उत्तर
रविवार, 30 ऑक्टोबर रोजी पर्थ स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील रंगतदार सामना चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. पर्थ स्टेडियम वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूस असल्याचे सांगितले ...
फलंदाजी नव्हे तर स्लिपमध्ये झेल पकडण्याचा सराव करतोय पुजारा, अजिंक्य रहाणे आहे कारण
भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला जाणारा एकमात्र कसोटी सामना १ जुलैपासून सुरू होईल. या कसोटी सामन्याच्या आधी ...
‘ते दोघे कठीण काळातून जात आहेत, पण…’, रहाणे-पुजाराच्या फॉर्मबद्दल फलंदाजी प्रशिक्षकांचे भाष्य
भारत आणि न्यूझीलंडमध्ये सध्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. भारतीय संघ पहिल्या सामन्यात भक्कम स्थितीत आहे. असे असले तरी संघाच्या वरच्या फळीतील ...
रवी शास्त्रींनंतर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक, माजी पाकिस्तानी क्रिकेटरचे मत
यावर्षी होणाऱ्या टी२० विश्वचषकानंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीचा कार्याकाळ संपणार आहे. असा अंदाज बांधला जात आहे की शास्त्री पुन्हा या पदासाठी अर्ज ...
‘या’ कारणामुळे कोहलीने आपला क्रमांक ईशान किशनला दिला, फलंदाजी प्रशिक्षकांनी सांगितले कारण
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम मध्ये पार पडलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघाला इंग्लंड संघाने आठ गडी राखून पराभूत केले. ...
“रिषभ पंत भविष्यातील स्टार”, भारताच्या फलंदाजी प्रशिक्षकांनी केली मुक्तकंठाने प्रशंसा
भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील रिषभ पंतच्या कामगिरीने अतिशय प्रभावित झाले आहेत. राठोड यांच्या मते आगामी काळात रिषभ पंत भारतीय संघासाठी ...
AUS विरुद्ध अखेरच्या दोन कसोटीत भारतातून कॅप्टन्सी करत होता विराट? प्रशिक्षकाने केला खुलासा
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकत्याच संपलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला २-१ अशा फरकाने पराभूत करत ऐतिहासिक मालिका विजय मिळवला. ...
दमदार खेळी करून तंबूत परतणाऱ्या पंतचं सर्वांनी केलं कौतुक, पण नाराज ‘गुरुजींनी’ ढुंकूनही नाही पाहिलं
सिडनीच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात तिसरा कसोटी सामना चालू असून आज (११ जानेवारी) सामन्याचा पाचवा दिवस आहे. यादिवशी भारताने २ बाद ९८ धावांपासून ...