Worldcup 2011
बापरे! 2011 विश्वविजेत्या संघातील 16 पैकी केवळ दोन जण आजही खेळताय टीम इंडियाकडून क्रिकेट
भारतात झालेल्या 2011चा विश्वचषक दिग्गज कर्णधार एमएस धोनी याच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला होता. हा वनडे विश्वचषक भारताने 28 वर्षांनंतर पुन्हा जिंकण्याचा इतिहास घडवला होता. त्यावेळी....
तब्बल 28 वर्षांनंतर भारताला विश्वविजेता बनवणारे 11 नायक सध्या करतात तरी काय? घ्या जाणून
बरोबर 12 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी (2 एप्रिल) भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेला पराभूत करत 28 वर्षांनंतर वनडे विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला होता. 30 वर्षीय एमएस धोनीच्या....
‘धोनीने २०११ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील मॅच विनिंग निर्णय माझ्या भितीनेच घेतला,’ श्रीलंकन गोलंदाजाचे भाष्य
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात 2011 हे वर्ष सुवर्ण अक्षरांनी नोंदले गेलेले आहे. यावर्षी भारताने एकदिवसीय विश्वचषकाच्या फायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव करून 28 वर्षांचा दुष्काळ संपवला होता. दरम्यान....
“धोनीच्या एका षटकाराने जर विश्वचषक जिंकून दिला असेल, तर युवराजने ६ जिंकलेत”, गंभीरची तिखट प्रतिक्रिया
भारतीय संघासाठी २ एप्रिल हा दिवस खास आहे. १० वर्षांपूर्वी, २ एप्रिल २०११ रोजी भारतीय क्रिकेट संघाने दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचा कारनामा केला होता. विश्वचषक २०११....
धोनीच्या त्या ऐतिहासिक षटकारावर गंभीरने साधला निशाना, केली जोरदार टीका
भारताने दुसऱ्यांदा वनडे विश्वचषक जिंकून आज ९ वर्ष पुर्ण झाले. भारताने २०११पुर्वी १९८३ साली क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. भारतीय संघाने एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखाली हा विश्वचषक....
२०११ला रस्त्यावर केले होते सेलिब्रेशन आता लॉर्ड्वर विश्वचषक उंचवण्यास उत्सुक आहे हा खेळाडू
इंग्लंड आणि वेल्समध्ये सध्या सुरु असलेल्या 2019 आयसीसी विश्वचषकाच्या विजेतेपदाची ट्रॉफी 14 जूलैला उचलण्याची इच्छा भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने व्यक्त केली आहे. 14 जूलैला....
या कारणामुळे धोनीचे बांगलादेश विरुद्धचे शतक टीम इंडियासाठी ठरणार लकी?
कार्डिफ। भारताने मंगळवारी 2019 विश्वचषकापूर्वी झालेल्या दुसऱ्या सराव सामन्यात बांगलादेश विरुद्ध 95 धावांनी विजय मिळवला आहे. सोफिया गार्डन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताकडून यष्टीरक्षक फलंदाज....









