Yuzvebdra Chahal

yuzi-chahal

युएईत चहलचीच चलती! बीसीसीआयवर वाढला निवडीचा दबाव; वाचा ही विक्रमी आकडेवारी

ऑक्टोबर 4, 2021

आयपीएल २०२१ च्या ४८ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि पंजाब किंग्ज संघ भिडले. या रोमांचक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने सहा धावांनी विजय मिळवला. आरसीबीचा....

सौरव गांगुली म्हणतो, या खेळाडूंना टीम इंडियात परत सामील करुन घ्या

सप्टेंबर 26, 2019

2019 विश्वचषकानंतर भारतीय संघाने वेस्ट इंडीज विरुद्ध आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मालिका खेळल्या. पण या दोन्ही टी20 मालिकेसाठी भारताच्या संघात कुलदीप यादव(Kuldeep Yadav) आणि युजवेंद्र....

१५ वर्षांनंतर चहलमुळे ऑस्ट्रेलियन भूमीत घडला बाप योगायोग

जानेवारी 18, 2019

मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात आज तिसरा आणि शेवटचा वनडे सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरु झाला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा डाव 48.4 षटकात 230 धावांवर संपूष्टात....

…आणि युजवेंद्र चहलने गुरजी रवी शास्त्रींचा २८ वर्षे जूना विक्रम मोडला

जानेवारी 18, 2019

मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात आज तिसरा आणि शेवटचा वनडे सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरु झाला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा डाव 48.4 षटकात 230 धावांवर संपूष्टात....

युझवेंद्र चहलचे टीम इंडियातील हे तीन खेळाडू आहेत दादा

नोव्हेंबर 14, 2018

भारतीय संघ सध्या टी२० मालिकेसाठी आॅस्ट्रेलियाला जाण्याच्या तयारीत आहे. या संघात निवड झालेल्या युझवेद्र चहलने भारतीय संघ हा एका परिवारासारखा असल्याचे मत व्यक्त केले आहे.....

माजी कर्णधार म्हणतो, हे केल्याशिवाय चहलला कसोटी संघात स्थान नाही

ऑगस्ट 8, 2018

बेंगलोर | भारताचा युवा फिरकीपटू युजवेंद्र चहलने कुलदीप यादवच्या साथीने गेल्या एक ते दिड वर्षापासून मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतासाठी जबरदस्त कामगिरी केली आहे. चहल-कुलदीपने भारतासह....

भारतीय फिरकी गोलंदाजांचा दक्षिण आफ्रिकेत जलवा! ५ खास विक्रम

फेब्रुवारी 4, 2018

भारतीय रिस्ट स्पिनर युझवेन्द्र चहल आणि जसप्रीत बुमराह यांनी १० पैकी ८ विकेट घेत दक्षिण आफ्रिकेला ३२.२ षटकांत ११८ सर्वबाद केले. याचमुळे भारताने आफ्रिकेला मोठी....

आक्रमण, आक्रमण आणि आक्रमण: विराटने दिला होता चहलला खास संदेश !

नोव्हेंबर 13, 2017

भारतीय लेग स्पिनर युझवेंद्र चहलने आपल्या गोलंदाजीच्या यशात कर्णधार विराट कोहलीने दाखवलेला विश्वासही महत्वाचा होता असे सांगितले आहे. तो म्हणाला विराटने गोलंदाजी करताना आत्मविश्वास दिला....