सध्या सगळीकडे आशिया चषक आणि आगामी टी-२०० विश्वचषकावर आहेत. अगदी काही दिवसांत टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली जाईल. मात्र, जर आपण गेल्या टी-२० विश्वचषकावर नजर टाकली तर त्याचतील संघनिवडीवर अनेक प्रश्नचिन्हे उपस्थित केले होते. त्यावेळी संघात निवड न झाल्यामुळे सर्वात जास्त चर्चेत आलेलं नाव म्हणजे युझवेंद्र चहल. याच चहलने आता टी-२० विश्वचषकात निवड न झाल्याचे दु:ख उगाळले आहे.
“तुम्ही विश्वचषकात संघाचा भाग नसताना नक्कीच वाईट वाटते. २०२१ च्या विश्वचषकात माझी निवड का झाली नाही, असे मी कोणालाही विचारले नाही.” असं म्हणत युढवेंद्र चहलने आपले दु:ख सर्वांसमोर मांडले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पंजाब किंग्जमध्ये बदलाचे वारे! कोचनंतर आता कॅप्टन मयंकचीही होणार हकालपट्टी
VIDEO: पुन्हा एकदा धोनीने दाखवंल औदार्य! चाहत्यांना दिल्या खास शुभेच्छा





