---Advertisement---

आशिया चषकातील खराब कामगिरीनंतर जॉन्टी रोड्सचा भारतीय संघाला विशेष सल्ला! म्हणाला…

On: रविवार, सप्टेंबर 11, 2022 4:06 PM
Team India
---Advertisement---

आशिया चषक 2022 मध्ये भारतीय संघाच्या खराब कामगिरीवर दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज जॉन्टी रोड्सने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. आशिया चषकात भारतीय संघ चांगली कामगिरी का करू शकला नाही हे त्याने सांगितले. जॉन्टी रोड्सच्या मते, भारताने अनेक खेळाडूंना आजमावले आणि त्यांचा संघ स्थिरावू शकला नाही. त्यामुळेच त्याची कामगिरी फारशी चांगली झाली नाही.

रोड्स म्हणाला की, “भारतीय संघासाठी चांगली गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे प्रतिभावान खेळाडूंचा मोठा समूह आहे पण त्याचे तोटेही आहेत. जेव्हा तुम्ही अनेक खेळाडूंना संधी देता तेव्हा संघ स्थिर होऊ शकत नाही. संघातील तुमची भूमिका अगदी स्पष्ट असावी असे तुम्हाला वाटते. विश्वचषकाच्या एका वर्षात तुम्ही अनेक खेळाडूंना आजमावल्यावर तुम्ही एक सूत्र ठरवू शकत नाही. यामुळे संघाला एकत्र खेळण्याची संधी मिळत नाही.”

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: सचिनने पुन्हा दाखवला ‘मास्टर क्लास!’ अँटिनीविरुद्ध खेळलेला नेत्रदीपक शॉट एकदा बघाच
शानदार शतकासह गांगुली, लाराचा विक्रम उध्वस्त; स्टिव्ह स्मिथची बड्या विक्रमात आगेकूच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---