अजिंक्य राहणे
खास रिपोर्ट: चौथ्या क्रमांकासाठी अजिंक्य रहाणेच सर्वात उत्तम पर्याय !
भारतीय संघ हा वनडेमध्ये आयसीसी क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आहे. २०१५ च्या विश्वचषक उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या हार नंतर भारताने वनडेमध्ये ४७ सामन्यात ३० विजय मिळवले....
म्हणून अजिंक्य रहाणेने मानले चाहत्यांचे आभार !
अजिंक्य राहणे सध्या जरी क्रिकेटच्या मैदानावर दिसत नसला तरी त्याला एक चांगली बातमी मिळाली आहे. ट्विटर या सोशल मीडिया वेबसाईटवर त्याचे ३ मिलियन फॉलोवर्स झाले....
पहा काय केले भारतीय संघातील खेळाडूंनी विजयानंतर
भारतीय क्रिकेट संघाने काल ३०४ धावांच्या फरकाने श्रीलंका संघावर सर्वात मोठा विजय मिळवला. हा भारताचा परदेशी भूमीवर सर्वात मोठा कसोटी विजय होता. चौथ्या दिवशीच विजय....
भारताचे परदेशी भूमीवरील टॉप-५ विजय
भारतीय क्रिकेट संघाने काल ३०४ धावांच्या फरकाने श्रीलंका संघावर सर्वात मोठा विजय मिळवला. हा भारताचा परदेशी भूमीवर सर्वात मोठा कसोटी विजय होता. दुसरा मोठा विजय....
जे सहा माजी कर्णधारांनी मिळून केले ते एकट्या विराटने करून दाखवले!
भारतीय कर्णधार विराट कोहलीने काल श्रीलंकेविरुद्ध असंख्य विक्रम केले. परंतु कर्णधार म्हणून त्याने एक खास विक्रम केला आहे. विराटने श्रीलंकेत ३ कसोटी सामने जिंकले आहेत.....
भारतीय क्रिकेट संघाने केली एका मोठ्या विक्रमाची बरोबरी
गॉल – श्रीलंकेतील गॉल येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा ३०४ धावांनी धावांनी पराभव केला. या विजयाबरोबर भारताने मालिकेत १-० अशी आघडी घेतली आहे.....
भारताचा पहिल्या कसोटीमध्ये मोठा विजय
गॉल – श्रीलंकेतील गॉल येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा ३०४ धावांनी धावांनी पराभव केला. या विजयाबरोबर भारताने मालिकेत १-० अशी आघडी घेतली आहे.....
विराटने २वर्षांपूर्वीच्या स्वतःच्याच विक्रमाची केली बरोबरी
विराट कोहलीने आज श्रीलंकेविरुद्ध खणखणीत १०३ धावांची नाबाद खेळी करून दोन वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. २०१५ साली ऑगस्ट महिन्यात झालेल्या गॉल कसोटीमध्ये कोहलीने १०३....
कोहलीने सचिन, गांगुलीचा मोठा विक्रम मोडला!
विराट कोहली हा सद्य स्थितीत जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे यात कोणते ही दुमत नाही. एक कर्णधार म्हणून देखील त्याने सातत्याने चांगली कामगिरी बजावली आहे,....
जगातील कोणत्याही खेळाडूला जे जमले नाही ते विराटने केले!
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने असा एक विक्रम आपल्या नावावर आज केला ज्यासाठी अनेक क्रिकेटपटू आतुर असतात. भारताच्या या कर्णधाराने आज श्रीलंकेविरुद्ध खेळताना शतकी....
पहिली कसोटी: कोहलीचे शतक, श्रीलंकेसमोर जिंकण्यासाठी ५५० धावांच लक्ष
कर्णधार विराट कोहलीच्या खणखणीत शतकाच्या जोरावर भारतीय संघाने श्रीलंकेसमोर ५५० धावांच लक्ष ठेवलं आहे. भारताने आपला दुसरा डाव ५३ षटकांत २४०/३ वर घोषित केला. भारतीय....
पहिली कसोटी: धवनच्या १९० धावांच्या जोरावर भारताने उभारला ३९९ धावांचा डोंगर !
चेतेश्वर पुजाऱ्याने ही झळकावले कसोटी कारकिर्दीतील ११ वे शतकात ! श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी....
श्रीलंका विरुद्ध भारत: हे पाच विक्रम या मालिकेत मोडले जाणार !
श्रीलंका विरुद्ध भारत कसोटी मालिका बुधवारपासून सुरु होणार आहे. गॉलच्या मैदानावर पहिला सामना खेळला जाईल. हा सामना भारताचा विक्रमवीर गोलंदाज आर. अश्विनसाठी विशेष असणार आहे.....





