कर्णधार सूर्यकुमार यादव
क्या से क्या हो गया! फक्त 2 पत्रकारांनी लावली सूर्याच्या प्रेस कॉन्फरन्सला हजेरी, फक्त 3.5 मिनिटात…
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा काळीज तोडणारा पराभव झाला. यानंतर आता पुन्हा एकदा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत आमने-सामने येणार....
BREAKING: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! सूर्या कर्णधार, असा आहे संघ
वनडे विश्वचषकाच्या समाप्तीनंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान पाच सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. 23 नोव्हेंबर पासून खेळल्या जाणाऱ्या या मालिकेसाठी भारतीय संघाची....







