भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
हा गोलंदाज असता तर भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली असती, पाँटिंगचे धक्कदायक विधान
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मध्ये भारताला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. भारताविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका 3-1 अशी जिंकण्यात ऑस्ट्रेलियाला यश आले. ज्याच्या बळावर ऑस्ट्रेलियाला दशकानंतर....
खराब फॉर्ममधून जाणाऱ्या विराट-रोहितला युवराज सिंगची साथ, म्हणाला ‘माझ्यासाठी कुटुंबासारखे….
भारतीय क्रिकेट संघासाठी गेले काही महिने चांगले गेले नाहीत. बॉर्डर-गावस्कर स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्धचा 3-1 असा पराभव आणि त्याआधी घरच्या मालिकेत न्यूझीलंडकडून 0-3 असा क्लीन स्वीप भारतीय....
‘तेल ही गेलं तुप ही गेलं’, बीजीटीच्या पराभवनंतर टीम इंडियाला दुहेरी फटका, आयसीसी क्रमवारीत मोठी घसरण
भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी हंगाम आता संपला आहे. टीम इंडियाने नुकताच ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला 1-3 असा पराभव स्वीकारावा लागला. दुसरीकडे पाकिस्तानचा....
‘दुर्दैवाने निकाल आमच्या…’, टीम इंडियाच्या पराभवानंतर यशस्वी जयस्वालची प्रतिक्रिया समोर
यशस्वी जयस्वालने 2024 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी जोरदार कामगिरी केली. तो संघासाठी सर्वात मोठा मॅचविनर म्हणून उदयास आला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्येही त्याने आपल्या फलंदाजीचे....
‘त्याला माजी खेळाडूंशी…’, आऊट ऑफ फाॅर्ममध्ये असलेल्या ‘विराट’ला इरफान पठाणने सुनावले
टीम इंडियात विराट कोहली आणि रोहित शर्मासारखे वरिष्ठ खेळाडू असणे ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे. हे खेळाडू संघाचा समतोल राखण्याचे काम करतात. पण जेव्हा ते....
“यामुळे भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी गमावली”, सौरभ गांगुलीने कोणाला दोष दिला?
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर माजी कर्णधार सौरभ गांगुलीने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या कसोटी मालिकेत झालेल्या पराभवाबद्दल त्याने भारतीय फलंदाजांना जबाबदार धरले.....
विराट कोहली 2019 पर्यंत ‘हिरो’, मात्र 2020 पासून ‘झिरो’? पाहा धक्कादायक आकडेवारी
विराट कोहली सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 मध्येही कोहलीची बॅट जवळजवळ शांतच दिसली. त्याने फक्त एक शतक झळकावले आणि....
विराट कोहलीला सहकारी खेळाडूने दिला मोठा सल्ला, म्हणाला मैदानावरील वाद….
नुकतेच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेत टीम इंडियाला 1-3 ने पराभवाला सामोरे जावे लागले होते. टीम इंडियाच्या पराभवामागे....
लाजिरवाण्या पराभवानंतर भारताला कसोटी संघात करावे लागतील हे 3 मोठे बदल, रोहित शर्माला वगळणार का?
पर्थमध्ये 295 धावांनी मोठा विजय मिळवून ऑस्ट्रेलिया दौऱ्याची शानदार सुरुवात केल्यानंतरही भारतीय संघानं बॉर्डर-गावस्कर मालिका 3-1 ने गमावली आहे. 2015 नंतर प्रथमच ऑस्ट्रेलियाला ही ट्रॉफी....
सिडनी कसोटीत टीम इंडियाचा पराभव का झाला? 5 मोठी कारणं जाणून घ्या
ऑस्ट्रेलियानं भारताविरुद्धची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (BGT) 3-1 ने जिंकली आहे. रविवारी टीम इंडियानं मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी 6 विकेटनं गमावली. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या....
भारताचे पानिपत! ऑस्ट्रेलियाने 10 वर्षांनंतर जिंकली बॉर्डर-गावस्कर मालिका
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी येथे खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा 6 गडी राखून पराभव झाला. तिसऱ्या दिवशी भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाला....
सिडनी कसोटीत किती धावा डिफेंड करू शकते टीम इंडिया? तिसऱ्याच दिवशी मिळणार सामन्याचा निकाल?
सिडनी कसोटीत टीम इंडियाची अवस्था खराब झाली आहे. पहिल्या डावात 4 धावांची आघाडी मिळवल्यानंतरही दुसऱ्या डावात भारतीय संघानं 141 धावांत 6 गडी गमावले. सध्या भारताकडे....
जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत मोठे अपडेट समोर, शेवटच्या डावात गोलंदाजी करणार?
जसप्रीत बुमराह हा टीम इंडियाच्या स्टार खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्यामुळे टीम इंडियाने अलीकडच्या काळात अनेक सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आपला 5वा आणि शेवटचा कसोटी....
ॲंकरने ‘थँक्यू रोहित’ म्हटल्यावर हिटमॅनने दिले मुंबई स्टाईल उत्तर, ‘अरे भाई…’
सिडनी कसोटी दरम्यान भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने स्पष्ट केले आहे की, सिडनी कसोटीतून बाहेर बसण्याचा अर्थ असा नाही की तो निवृत्ती घेणार आहे. यासोबतच....
‘ओये काॅन्ट्स…शॉट्स दिसत…’, जयस्वालने केली ऑस्ट्रेलियन सलामीवीराची थट्टा..!
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मध्ये यशस्वी जयस्वाल आतापर्यंत चांगलाच चर्चेत राहिला आहे. मालिकेत सर्वाधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. फलंदाजीत शानदार कामगिरी करणारा जयस्वाल....


















