भारत विरुद्ध पाकिस्तान

पाकिस्तानला ४ था झटका, भारताची अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल सुरु

जानेवारी 30, 2018

भारताने पाकिस्तान समोर ठेवलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाच्या १२.३ षटकांत ४ बाद २८ धावा झाल्या आहेत. १९ वर्षांखालील विश्वचषकात आज भारत विरुद्ध पाकिस्तान या....

काल केकेआरने केले २ कोटीला खरेदी, आज केली पाकिस्तानविरुद्ध शतकी खेळी

जानेवारी 30, 2018

कालच आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाने ज्या शुभमन गिलला तब्बल १ कोटी ८० कोटी रुपये मोजून संघात घेतले त्याने आज पाकिस्तान विरुद्ध १९ वर्षांखालील क्रिकेट....

पृथ्वी शॉच्या टीम इंडियाचा धडाका सुरूच, पाकिस्तानसमोर ठेवले मोठे लक्ष

जानेवारी 30, 2018

१९ वर्षांखालील विश्वचषकात आज भारत विरुद्ध पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये उपांत्य फेरीत भारताने पाकिस्तान समोर जिंकण्यासाठी २७३ धावांचे लक्ष ठेवले आहे. भारताने ५० षटकांत ९....

क्रिकेट विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत उद्या पृथ्वी शॉची टीम इंडिया भिडणार पाकिस्तानला

जानेवारी 29, 2018

१९ वर्षांखालील विश्वचषकात उद्या भारत विरुद्ध पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात भारतीय संघ अपराजित राहिला....

Breaking: पाकिस्तानला पराभूत करत भारताने जिंकला तब्बल ५व्यांदा क्रिकेट विश्वचषक

जानेवारी 20, 2018

गतविजेत्या भारतीय संघाने अंधांच्या क्रिकेट विश्वचषकात पाकिस्तान संघाला २ विकेट्सने पराभूत करत सलग दुसऱ्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. ही स्पर्धा युएईमधील शारजा क्रिकेट स्टेडिअमवर....

पाकिस्तानचे भारतासमोर ३०९ धावांचे लक्ष्य

जानेवारी 20, 2018

आज अंध विश्वचषकाचा अंतिम सामना युएईमधील शारजा क्रिकेट स्टेडिअमवर सुरु आहे. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद ३०८ धावा केल्या असून भारतासमोर ३०९....

२०११च्या विश्वचषकात सचिनला नाबाद कसे दिले गेले? अजमलचा मोठा प्रश्न !

नोव्हेंबर 30, 2017

पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज सईद अजमलने सहा वर्षांपूर्वी २०११ च्या विश्वचषक उपांत्यफेरीत झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात सचिन तेंडुलकरला नाबाद देण्याच्या निर्णयावर शंका व्यक्त केली....

पाकिस्तान बरोबर खेळण्यासाठी बीसीसीआयला भाग पडण्यास आयसीसी कमी पडते- वासिम अक्रम

नोव्हेंबर 11, 2017

पाकिस्तानचा माजी कर्णधार वसिम अक्रम आयसीसीवर टीका करताना म्हणाला की आयसीसी बीसीसीआयला पाकिस्तानशी द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी भाग पाडण्यात कमी पडत आहे. त्याचे असेही म्हणणे आहे....

Previous