वॉशिंग्टन सुंदर
तिसऱ्या टी२० सामन्यासाठी हे असतील भारताचे ११ शिलेदार
भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन टी-20 मालिकेतील शेवटचा सामना आज नागपूरच्या मैदानावर खेळला जाईल. दोन्ही संघांनी या मालिकेतील एक- एक सामना जिंकला आहे, यामुळे नागपूरमधील....
आज होणाऱ्या तिसऱ्या टी२० सामन्यात कोण मारणार बाजी?
भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरु असलेल्या 3 सामन्यांची टी- 20 मालिकेत सध्या पहिल्या दोन सामन्यांनंतर 1- 1 अशी बरोबरी झाली आहे. मालिकेचा तिसरा सामना आज....
अखेर या खेळाडूला मिळाली भारताच्या टी२० संघाचे नेतृत्व करण्याची संधी
पुढील महिन्यात बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात भारत विरुद्ध बांगलादेश संघात 3 सामन्यांची टी20 आणि 2 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या....
द. आफ्रिका विरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यासाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया
आज(18 सप्टेंबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात मोहालीमध्ये दुसरा टी20 सामना होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकली असून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला....
Breaking- जखमी जसप्रीत बुमराह ऐवजी मुंबईकर खेळाडूला इंग्लंडविरुद्ध वनडेत संधी
भारताचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्याला 3 जुलैपासुन टी20 मालिकेने सुरुवात झाली. परंतू त्यापुर्वीच भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त झाल्याने भारताला मोठा....
आयपीएल २०१८: अखेर राजस्थानचं ठरले बंगलोरला भारी
बंगळुरू। आज राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरवर १९ धावांनी मात करत या मोसमातील सलग दुसरा विजय मिळवला. या सामन्यात राजस्थानकडून संजू सॅमसनने नाबाद अर्धशतक केले.....
मालिकावीर वॉशिंग्टन सुंदरने केला हा खास विश्वविक्रम
श्रीलंकेत झालेल्या निदाहास ट्रॉफी तिरंगी टी २० मालिकेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने बांग्लादेशवर ४ विकेट्सने विजय मिळवला. या मालिकेत भारताचा युवा गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरला उत्कृष्ट....
विजय तर मिळवलाच परंतु एक खास विक्रमही टीम इंडियाने केला नावावर!
कोलंबो। काल आर प्रेमदासा स्टेडिअमवर भारतीय संघाने तिरंगी टी २० मालिकेत बांग्लादेशवर ४ विकेट्सने मात केली. सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत....
अंतिम फेरीत प्रवेश करत भारतीय संघाने केला हा मोठा विक्रम
कोलंबो। काल आर प्रेमदासा स्टेडिअमवर भारतीय संघाने तिरंगी टी २० मालिकेत बांग्लादेशवर १७ धावांनी मात केली. या विजयाबरोबरच भारताने आंतराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये एक खास....
परेराच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर श्रीलंकेचा भारतावर ५ विकेट्सने विजय
कोलंबो। श्रीलंकेत आज पासून सुरु झालेल्या निदाहास ट्रॉफी स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात श्रीलंकेने भारताविरुद्ध ५ विकेट्सने विजय मिळवला आहे. या सामन्यात कुशल परेराने आक्रमक अर्धशतक झळकावताना....
टॉप ५: भारताचे हे ५ खेळाडू आयपीएल लिलावात होऊ शकतात करोडपती
आयपीएल ११ व्या मोसमाच्या लिलावाच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. त्यातच यावेळचा लिलाव हा मोठा असणार आहे. या लिलावात अनेक भारतीय खेळाडू लिलावासाठी उपलब्ध असणार आहेत.....
या ५ खेळाडूंनी केले भारतीय संघात आंतरराष्ट्रीय पदार्पण !
यावर्षी भारतीय संघाने अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिली होती. यात अनेकांनी या संधीचे सोनेही केले. यात मुंबईकर श्रेयश अय्यर, शार्दूल ठाकूर यांचा समावेश आहे. या....
तिसऱ्या टी २० सामन्यात झाले हे खास विक्रम
मुंबई। भारत विरुद्ध श्रीलंका संघात आज वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे पार पडलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी २० सामन्यात भारतीय संघाने ५ विकेट्सने विजय मिळवला. या....




