अहमदाबादच्या खेळपट्टीवर टीका
“अहमदाबादच्या खेळपट्टीवर जो रूट ५ बळी घेत असेल तर अश्विन-अक्षर यांचे कौतुक कशाला?”
सध्या भारत विरुद्ध इंग्लंडच्या संघात चार कसोटी सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात असून यातील तिसऱ्या सामन्यावरून मात्र क्रिकेट विश्वात घमासान चर्चा होताना दिसत आहे. अहमदाबाद....
INDvsENG: ‘अशा भज्जी-कुंबळेने ८००-१००० विकेट्स घेतल्या असत्या,’ माजी भारतीय अष्टपैलूचे टीकास्त्र
जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर (नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद) गुरुवारी (२५ फेब्रुवारी) पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडला १० विकेट्सने नमवले. या सामन्यापुर्वी दोन्ही संघ....







