आशिया चषक २०१०
जेव्हा पाकिस्तानी यष्टीरक्षकाला मारायला निघालेला गौतम गंभीर, पण कॅप्टनकुलने शांत केलेले वातावरण
आगामी आशिया चषक अवघ्या काही दिवसांवर आला आहे. 30 ऑगस्ट रोजी स्पर्धेचा पहिला सामना यजमान पाकिस्तान आणि नेपाळ संघात खेळला जाईल. भारतीय संघ आपला ...
तब्बल 13 वर्षांनंतर अकमलने केला गंभीरसोबतच्या वादाबाबत खुलासा, म्हणाला…
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचे सामने नेहमी अत्यंत अटीतटीचे होत असतात. त्यामुळे मैदानावर अनेकदा खेळाडूंमध्ये वाद झाल्याचे देखील पाहायला मिळते. माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम ...
गंभीर सोबतच्या ‘त्या’ वादाबाबत १२ वर्षांनी बोलला अकमल; म्हणाला…
पाकिस्तान संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमल (kamran akmal) याने गौतम गंभीर (gautam gambhir) सोबत त्याचा कसल्याही प्रकराचा वाद नसल्याचे स्पष्ट केले आहे. अकमल ...