एमसीए

Arjun Tendulkar

आगामी रणजी हंगामासाठी मुंबईचा २० सदस्यीय संघ घोषित; ‘सचिनपुत्र’ अर्जुनलाही संधी

देशांतर्गत क्रिकेटमधील मानाची रणजी ट्रॉफी (ranji trophy 2022) स्पर्धा १३ जानेवारीपासून सुरू होणार आहे. या आगामी स्पर्धेसाठी मुंबई संघाची (mumbai ranji team) घोषणा करण्यात ...

azaj-patel

‘विश्वविक्रमवीर’ एजाज पटेलचे होतेय पुन्हा कौतुक; ‘हे’ आहे कारण

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (Mumbai Cricket Association) अध्यक्ष विजय पाटील (Vijay Patil) यांनी न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेल (Ajaz Patel) याचं कौतुक करताना म्हणाले की, संग्रहालयासाठी ...

ajinkya-rahane-test

एमसीएने केला रहाणेचा सत्कार; कसोटी मालिकेआधी केली सविस्तर चर्चा

भारतीय क्रिकेटचा नवीन हंगाम नुकताच सुरू झाला आहे. न्यूझीलंडविरुद्ध मायदेशातील टी२० मालिकेने या हंगामाला सुरुवात झाली. या टी२० मालिकेनंतर उभय संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी ...

यशस्वी जयस्वालची तुफानी शतकी खेळी, मात्र अर्जुन तेंडुलकर फ्लॉप

येत्या २० फेब्रुवारीपासून विजय हजारे ट्रॉफी सुरू होणार आहे. याच स्पर्धेसाठी मुंबई संघ कसून सराव करत आहे. अशातच युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल हा फॉर्ममध्ये ...

गावसकर, तेंडूलकरांपाठोपाठ वानखेडेच्या एका स्टॅंडला ‘या’ क्रिकेटरचे नाव देण्याची मागणी

मुंबई । मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) मुख्य समितीचे सदस्य नदीम मेमन यांनी वानखेडे स्टेडियमधील उत्तर-स्टँडच्या तीन ब्लॉकला, भारतीय संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांचे ...

क्रिकेटप्रेमी मुंबईकरांना मोठा धक्का! वानखेडेवरील मॅच संदर्भात होऊ शकतो मोठा निर्णय

29 आॅक्टोबरला होणारा भारत आणि विंडिज यांच्यातील चौथा वन-डे सामना वानखेडे मैदानावर आयोजित करण्यास अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामध्ये नविन धोरणामुळे तिकीट विक्रेते ...

मुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक

मुंबई | भारताचा माजी आॅफ स्पिनर गोलंदाज रमेश पोवारला भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षपदाबद्दल मुदतवाढ देण्यात आली आहे. हे प्रशिक्षकपद नोव्हेंबर २०१८मध्ये होणाऱ्या टी२० ...

१०१ सामने खेळलेला माजी क्रिकेटर मुंबई रणजीच्या प्रशिक्षकपदी

मुंबई संघाचे माजी यष्टीरक्षक क्रिकेटपटू विनायक सामंत यांची मुंंबई क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदी निवड करण्यात आली आहे. तर १९ वर्षाखालील मुंबई संघाच्या प्रशिक्षक पदी ...

वानखेडे स्टेडियमवर प्रेक्षकांकडून गोळा करण्यात आलेल्या पैशांचे नक्की झाले काय ?

मुंबई| मागील काही वर्षांपासून भारतीय क्रिकेट स्टेडीयम्सची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. प्रेक्षकांच्या हिंसात्मक व्यवहारामुळे असे करण्यात आल्याचे समजते. याआधी अशा प्रकारच्या काही घटना ...